मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai lake Water Level: मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावांतून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. ...
सीएसएमटी/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. ...
monsoon update राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस राहणार आहे. त्यात ही २०, २१ व २२ मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
या फेरबदलामुळे विशेष करून मालाड, गोराई, मालवणी, मढ या ठिकाणी चित्रीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बांधकामाचा पेच संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे. ...
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या वतीने वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठं स्टेडियम उभारण्याचा मानस व्यक्त केला. ...