मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये, यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेतून देण्याला सरकार प्राधान्य देईल, असे पंतप्रधान म्हणाले. ...
मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या सी-२ पॅकेजसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्र ...
नंदा दास आणि सुखदा दास या दाम्पत्याने त्यांच्या मॅक्सिमम मुंबई या इन्स्टॉलेशन मध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दलचे विचार कालाकृतीद्वारे साकार केले आहेत. ...