मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला. ...
Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे . ...