मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. ...
Youth Congress: आज झालेली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक कमालीची वादळी ठरली. या बैठकीवेळी युवक काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वादावादी होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. ...