मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी या स्थानकात येतात. त्यांच्या सोबत बरेचसे सामान असते; परंतु यावर रेल्वेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्या माध्यमातून अवैध वस्तूंची वाहतूक तसेच घातपात घडण्याची शक्यता आहे. ...
यंदा मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या ४ लाख ६१ हजार ६४० जागांमध्ये कला शाखेसाठी २२ हजार ९५५, वाणिज्य शाखेसाठी २ लाख ७२ हजार ९३०, विज्ञान शाखेसाठी १ लाख ६० हजार ७१५ जागा उपलब्ध आहेत. ...
देशातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ५० हजार गृहप्रकल्पांची नोंदणी होणारे राज्य अशी शेखी महारेरा मिरवत असले तरी कोरोनापासूनच्या तक्रारींचा बॅकलॉग अद्याप आहे. कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या ९ हजार तक्रारींचा आकडा ७ हजार झाला आहे. आता महारेरा अध्यक्ष स्तरावर ...