मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Mumbai: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (बीडीडीएस) प्रभारी उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरे कॉलनीत एका २.५ वर्षांच्या प्रशिक्षित बेल्जियन शेफर्डला बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. ...
Mumbai: भुयारी गटारांवरील झाकणे (मॅनहोल) उघडी राहिल्यामुळे त्यात पडून दोन कामगारांचे बळी गेल्यावर महपालिकेला अखेर जाग आली असून प्राणहानी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणार असे जाहीर केले आहे. ...
Mumbai: गटार साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगाराला कार चालकाच्या बेदरकारीमुळे प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना रविवारी कांदिवलीच्या शंकर मंदिराजवळ असलेल्या शुभशांती सोसायटीजवळ घडली. ...
Cricket Matches: करोडोची कमाई करणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजकांवर सरकार भलतेच मेहरबान झाले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी लावण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. ...