मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: वर्सोवा येथील एमव्हीपी नगर ते अमरनाथ टॉवर हा ४०० मीटरचा पूल गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.परिणामी येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ...
Mumbai: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने(शरद पवार गट) आज सकाळी मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज ,रमेश हॉटेल समोर चक्क खड्यात पिंडदान करून महिलांनी खड्ड्यात कपडे धुवून व झाडे लावून निषेध केला. ...