मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते. ...
चिपळूण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांप्रश्नी उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची ... ...
राहुल गांधींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून येण्यासाठी केलेली कृती वाटते, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवर भाष्य केलं. ...