मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Cricket Matches: करोडोची कमाई करणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजकांवर सरकार भलतेच मेहरबान झाले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी लावण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. ...
Mumbai: आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशा शब्दांत काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे अलीकडेच नाराजी व्यक्त केली. ...
Mumbai: सकाळी अचानक जोराचा हादरा बसला. भूकंप झाल्याचे समजून पत्नीसह बाहेरच्या खोलीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही लॉक झाल्याने बाहेर निघण्याचा मार्ग बंद झाला. ...
Mumbai: विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी-चित्तरंजननगरमधील तीन मजली प्रशांत निवास रविवारी खचून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या नरेश पालांडे (५६), अलका पालांडे (९६) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे. ...
Mumbai: सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीच्या सदस्या दिव्या सागर चरण यांनी याप्रश्नी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला निवेदन दिले होते. ...