ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एका समलैंगिक जोडप्याने संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने एलजीबीटीक्यूआयए या व्यक्तींच्या कल्याणासंबंधी विचार करत वरील निर्देश दिले. ...
गर्डरचे सुटे भाग मुंबईत दाखल होऊ लागले असून यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने कामे वेगाने केली जात आहेत, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. ...
दरम्यान, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६वा रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात आली. ...
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तीन हजारांपेक्षा अधिक लोकल आहेत, तर मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या यांचा समावेश केला, तर हा आकडा चार हजारांपर्यंत जातो. रेल्वे रूळ दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामे करण्यासाठी दररोज रात्री आणि रविवारी विशेष ब्लॉकही घेतले जा ...