मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी १४ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार्या अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. ...
वार्डाची निवासी लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास असताना रोज सुमारे तब्ब्ल २५ लाख लोक मुंबईच्या उपनगरातून, मुंबई परिसरातुन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 'ए' वॉर्डात येत असतात. ...