मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Harbour Line Services Restored: सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे हार्बर लाईन विस्कळीत झाली होती. ...
Maharashtra Weather Update अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी दमदार पाऊस झाला आहे. ...
नेरूळनंतर पुढे जाण्यासाठी इतर मार्गावरून लोकल उपलब्ध न झाल्याने प्रवासी स्थानकातच खोळंबून राहिले. यावेळी अनेकांनी रिक्षा, बस आणि अन्य वाहनांचा पर्याय निवडून घर गाठल्याचे दिसून आले. ...
Maharashtra Weather Update : राज्यात आषाढी एकादशीनिमित्त पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडणार असून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण किनाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra We ...