मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...
MNS Activists Arrested News: मुबंईतील व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : आज झालेल्या विजय मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, आजच्या सभेतील राज ठाकरेंचं भाषण दमदार झालं, तर उद्धव ठाकरेंची नेहमीची रडारड सुरू होती असा टोला, शिवस ...
Sushil Kedia Apologized: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात वक्तव्य करणाऱ्या उच्चभ्रू गुंतवणूकदार सुशील केडिया यांचे कार्यालय फोडल्यानंतर त्यांनी ... ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये यंदा जुलैच्या सुरुवातीलाच ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता सध्या तरी मिटली आहे. ...