मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Naseem Khan News: काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे ज्येष् ...