मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. ...
PMC Bank News: पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी बँक) अधिकाऱ्यांनी जागा खरेदी गैरव्यवहार करून १४.५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मेसर्स सुभम कमर्शियल एन्टरप्रायझेस या कंपनीसह तिचे तीन संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि तत्काल ...
Mumbai News: कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर कूपर निवासी डॉक्टर संघटनेने हे आंदोलन मागे घेतले. ...
Rohit Arya death Case:पवई येथील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीत झालेल्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दाखल करून घेण्यास नकार दिला. न्यायालय दिलासा देण्य ...
Ashish Shelar News: महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली. ...
apmc eNam महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय बाजाराची स्थापना (नाम) करणारा अध्यादेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकताच जारी केला. ...
Manifesto For Greater Mumbai: लोकमतने महामुंबईतील पाच मान्यवर पद्मश्री विजेत्यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित केले. त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. सर्वच राजकीय पक्ष याची दखल घेतील की जो गोंधळ सुरू आहे तो वाढवत नेतील? याचे उत्तर मुंबईकरांना येण ...
Mumbai News: प्रमुख भारतीय शहरांमध्ये इमारती कोसळण्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणे सांगितली जातात. मात्र, भारतातील प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू यांच्या जमिनी हळूहळू खचत चालल्यानेही अस ...