मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Ganesh Mahotsav: गणेशोत्सवानिमित्त गणेश गल्ली अर्थातच 'मुंबईच्या राजा'पासून तेजूकाया मेन्शनपर्यंत आणि काळाचौकी येथील महागणपतीपासून चिंचपोकळीच्या 'चिंतामणी 'पर्यंतचा परिसर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी फुलून गेला आहे. ...
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबरपर्यंत दु ...
Maratha Kranti Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. ...
Manoj Jarange Patil in mumbai azad maidan for maratha reservation : आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात ...
आरक्षणासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचे वादळ काल मुंबईच्या दिशेने ड्रोपावले आहे. गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ... ...
आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा समाजातील आंदोलकांच्या मोर्चामुळे मुंबईतील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. तर अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. ...
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे सव्वासहा वाजता मुंबईत दाखल झाले. वाशी टोल नाक्यावर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, लढेंगे, जितेंगे हम सब जरा ...