मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुरू झालेले मराठा आंदोलन शनिवारीही राहिल्याने मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच आश्रय घेतला आहे. ...
Maratha Kranti Morcha: आंदोलक लोकलमधून शनिवारी सकाळपासूनच आझाद मैदानाकडे येत होते. प्रवास करताना आंदोलांकानी जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या. ...