लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण? - Marathi News | Yashasvi Jaiswal does a U-turn wants to continue playing for Mumbai not Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

Yashasvi Jaiswal, Mumbai Team: मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेले 'ना हकरत पत्र'ही घेतले मागे ...

अवकाळी पावसातच नाल्यातील कचरा रस्त्यावर, मनपाच्या नालेसफाईची पोलखोल - Marathi News | Garbage from drains spills onto the road during unseasonal rains exposing the Municipal Corporation's drain cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसातच नाल्यातील कचरा रस्त्यावर, मनपाच्या नालेसफाईची पोलखोल

साकीनाका, चांदिवली या विभागात बुधवारी केवळ १५ ते २० मिनिटांच्या पावसाने साकीनाका मेट्रो स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर कचरा आणि नाल्यातील पाणी साचून राहिले होते, असे पालिकेच्या एल विभाग कार्यालयाचे म्हणणे आहे. ...

Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल - Marathi News | India-Pak Tensions; Mumbai Tata Memorial Hospital Receives Threat Email | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान आला मेल

Mumbai Tata Memorial Hospital Bomb Threat: मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

Mumbai: भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईत हाय अलर्ट; किनारपट्टी आणि प्रमुख भागात सुरक्षा कडक - Marathi News | Mumbai On High Alert As India-Pakistan Tensions Escalate; Security Tightened Across Coastline and Key Areas, Watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईत हाय अलर्ट; किनारपट्टी आणि प्रमुख भागात सुरक्षा कडक

India-Pakistan Tension: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस पथक समुद्रकिनाऱ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.  ...

Ratnagiri: परशुराम घाटात सुरक्षेची लगीनघाई!, धोकादायक दरडीच्या ठिकाणी जाळीचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Work on remediation of dangerous landslides at Parshuram Ghat accelerates in four laning of Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटात सुरक्षेची लगीनघाई!, धोकादायक दरडीच्या ठिकाणी जाळीचे काम अंतिम टप्प्यात

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळा जवळ आल्याने ... ...

१३ हजार ९१ इमारतींची तपासणी पूर्ण करा, पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट - Marathi News | Complete inspection of 13 thousand 91 buildings, MHADA conducts structural audit of buildings to prevent accidents during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ हजार ९१ इमारतींची तपासणी पूर्ण करा, म्हाडाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

MHADA News: म्हाडाच्या अखत्यारीतील सुमारे १३ हजार ९१ उपकरप्राप्त इमारतींपैकी वास्तव्यास असुरक्षित अशा अत्यंत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनासाठी आव्हान ठरत आहे. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाकडून या इमारतींची संरचनात्मक तपासणी ...

Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार! - Marathi News | Mumbai Metro Aqua Line 3 Extension From Aarey To Worli Naka To Launch On May 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

Mumbai Metro Aqua Line 3: मुंबई मेट्रो लाईन ३ मार्गावर शुक्रवारी (०९ मे २०२५) चाचणी होणार आहे. त्यानंतर शनिवारी (१० मे २०२५) हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. ...

बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना - Marathi News | Borivali residents organize Tiranga Yatra, pay tribute to soldiers of all three armed forces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. ...