मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ५० हजार गृहप्रकल्पांची नोंदणी होणारे राज्य अशी शेखी महारेरा मिरवत असले तरी कोरोनापासूनच्या तक्रारींचा बॅकलॉग अद्याप आहे. कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या ९ हजार तक्रारींचा आकडा ७ हजार झाला आहे. आता महारेरा अध्यक्ष स्तरावर ...
Mumbai Dahisar Koyta Attack: मुंबईतील दहिसरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. दोन कुटुंबात वाद झाला. वाद इतका टोकाला गेली की, एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ...
जुलै ते सप्टेंबर महिन्यातील तारखा वाटपातील अन्यायाला वाचा फोडत, तसेच नाट्यगृहाच्या जाचक अटींविरोधात अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहिले आहे... ...