मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
संजना या ताडदेव वाहतूक पोलिस विभागात गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. त्या २००६ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून सशस्त्र पोलिस दल, वायरलेस तसेच वाहतूक विभागात सेवा बजावली. ...
हजारो झोपडीधारकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणारे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर तुकाराम कदम यांना नुकतेच 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
चालू वर्षात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगराला पसंती दिली असून, तेथील विक्रीचे प्रमाण हे ५६ टक्के आहे. ...
bajari bajar bhav हिवाळा सुरू झाल्यापासून उष्मांक जास्त असलेले धान्य व पदार्थांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही बाजरीच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...