मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने सुरू केलेल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीमुळे निकाल लागण्यास सप्टेंबर महिना उजाडला. या निकालाच्या गोंधळाचा परिणाम शिक्षणावर झाला आहे. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाने कोणत्याही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्या नसल्याचा दावा केला होता. उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. परंतु अजूनही २ हजार उत्तरपत्रिका ...
मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या निकालाच्या गोंधळानंतर आता नोव्हेंबर महिन्यात होणाºया परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे चिन्ह आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे. ...