कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
मुंबई विद्यापीठ FOLLOW Mumbai university, Latest Marathi News
मुंबई विद्यापीठ प्रशासन आपल्या ६०/४० पॅटर्न राबविण्याच्या मतावर ठाम असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई विद्यापीठाने कुलसचिवपदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक सुनील भिरूड यांची निवड केली आहे. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज प्रा. सुनिल भिरूड यांच्याकडे सोपविण्यात आला. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टीट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत अ ...
कुलगुरू : युवा महोत्सवाची अंतिम फेरी सुरू ...
मोबाइल अॅपचे उद्घाटन : ६ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा ...
विद्यापीठाला पुन्हा लौकिक प्राप्त करून द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ...
यूजीसीच्या स्पष्टीकरणामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ...
यंदा उन्हाळी सत्र निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाकडून झाला. सोबतच हिवाळी सत्र परीक्षांसाठीही विद्यापीठ सज्ज झाले आहे. ...