मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले, पण अजूनही विद्यापीठाची परीक्षा संपलेली नाही. कारण आत्ताही विद्यापीठ तब्बल २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध घेत आहे. ...
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबई विद्यापीठाचे अजूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपलेले नाही. सोमवार सायंकाळपर्यंत विद्यापीठाचे ५ निकाल लागणे बाकी असल्यामुळे आता सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आ ...
मुंबई विद्यापीठाचे निकाल सप्टेंबर महिना उजाडूनही लागलेले नाहीत. तसेच लागलेल्या निकालांमध्येही चुका आहेत. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेशाची मुदत वाढवली आहे. ...
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला लेटमार्क लागला आहे. त्यातच ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यातही जाहीर झाले नव्हते. ...
विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ...
सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुस-या गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठात विशेष सिनेट सभेला राज्यपाल मंजुरी देत नव्हते. अखेर मंगळवारी फोर्ट कॅम्पसमध्ये सिनेटची विशेष बैठक पार पडली असून, त्यात बृहत् आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या बृहत् आराखड्यातील तरतुदींनुसार ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ ह ...