एलएलएमची प्रवेश प्रक्रिया १० जानेवारी रोजी संपली आणि अवघ्या १२ दिवसांमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. विद्यापीठ लवकर परीक्षा घेत असल्याने, काही विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इ ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सध्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये वाणिज्य शाखेच्या निकालाला सर्वाधिक उशीर झाला होता. त्यानंतर आॅनलाइन तपासणी पद्धतीत सुधारणा केली आहे, तसेच वाणिज्य शाखे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले. ...
मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी लेक्चर ठेवले होते, पण ६ गु्रप्सपैकी २ गु्रप्सचे लेक्चर घ्यायला प्राध्यापकच आले नाहीत ...
मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले होते, त्यात अनेक अडचणी आल्या, पण आता विद्यापीठाने तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा केल्या आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम विद्य ...