पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संथ कारभारामुळे एल्फिन्स्टन दुर्घटना घडली असेच आता समोर येत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य पद्धतीने आणि वेळेत समन्वय साधला असता तर एल्फिन्स्टन पादचारी पूल कधीच तयार झाला असता ...
दक्षिण मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे ‘करी रोड’. लालबाग, वरळी, लोअर परळ या भागांमध्ये कामानिमित्त लाखोंच्या संख्येने या स्टेशनवर रेल्वे प्रवाशांची वर्दळ असते ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. ...
रात्री झोप लागत नाही... सारखी ती घटना आठवते, तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही.. माझ्याच सोबत असे का झाले? अजूनही कानात मदतीची साद घालणारे आवाज घुमताहेत.. ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. ...
गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही ...