एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १०० स्थानकांचे सुरक्षा आॅडिट करण्यात येणार आहे ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेला. २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले ...
शहरातील ७५ लाख रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे पोलिसांतर्फे बहुप्रतीक्षित हेल्पलाइन अखेर सुरू झाली आहे. वाडीबंदर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात १५१२ या नव्या हेल्पलाइनचे उद्घाटन करण्यात आले. ...
आपल्या संगीतात विद्रोही संगीताची परंपराच नाही. नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेवर आपल्या संगीतात तो उद्वेग का होत नाही, असा सवाल लेखक आशुतोष जावडेकर यांनी केला. ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या ४८ तासांनंतर रविवारीही केईएम रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी नातेवाइकांनी गर्दी केली होती. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये दोन दिवसांनंतर कुणी आपल्या मुलाला जेवण भरवत होते ...
उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन रेल्वे अपघात झाल्यानंतर आता मुंबईत एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागला ...
कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती. ...