Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रिलायन्सच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात होता. पण बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागप ...