हा थरार जवळपास पाच तास चालला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नसता तर त्या तरुणाने आत्महत्या केली असती. या तरुणाची काऊन्सेलिंग करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचविल्याबाबत कुटुंबीयही आनंदात आहे. ...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या तपासाला कंटाळून अखेर बिहार पोलिसांमध्ये रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामुळे बिहारचे पोलीस मुंबईत आले होते. त्यांना पालिकेने क्वारंटाईन केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले होते. ...