मुंबईच्या उपनगरातील मानखुर्द नाला असो, कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदी असो, वाकोला नाला असो वा पश्चिम उपनगरातील बहुतांशी नाले असोत; येथे अद्यापही म्हणावी तशी साफसफाई झालेली नाही ...
मुंबई शहर आणि उपनगरात आजही ठिकठिकाणी गढूळ पाणी येते. विशेषत: पूर्व उपनगरातील गोवंडी आणि मानखुर्द या ठिकाणी गढूळ पाण्याची समस्या वारंवार निर्माण होत असून, येथील अर्ध्याहून अधिक भागांना पाणी पुरवठा केला जात नाही ...
मुसळधार पावसात नाले भरुन वाहत असल्याने मुंबईची तुंबापुरी होते. त्यामुळे नाल्यांमधील गाळ तीन टप्प्यांमध्ये वर्षभर काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला ...
प्रवासी संख्येत घट, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, प्रवासी भाडे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने बेस्ट उपक्र माचा वाहतूक विभाग तुटीत गेला. त्यातच विद्युत पुरवठा विभागाचा नफा वाहतूक विभागाकडे वळविण्यास बंदी आली. ...