हनुमानाचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात केलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे हनुमान चालीसामुळे भूतपिशाच्च दूर होते त्याप्रमाणे आपल्याला खोके सरकारला पळवून लावायचा निर्धार करायचा आहे असे सांगत भाषणाला सुरुवात केली. ...
Sanjeev Jaiswal: कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले संजीव जयस्वाल अखेर शुक्रवारी ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. सकाळी साडेअकरा वाजता ते ईडीच्या बॅलाई इस्टेट येथील कार्यालयात दाखल झाले. ...
Shiv Sena Thackeray Group: महानगरपालिकेच्या ठेवी मोडण्याचा प्रकार गंभीर आहे. मुंबई अखंड राखण्यासाठी विराट मोर्चा धडकणार आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...