खाऊगल्लीनजीकच्या भिंतीचे काम १० दिवसांत पूर्ण करून तीन फूट अंतराची पायवाट पादचाऱ्यांना रहदारीसाठी मोकळी करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे. ...
गाेरेगावातील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हणाले, अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करू, तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेऊ वगैरे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढे 25 वर्षांनीही अशा दुर्दैवी घटनेनंतर हीच वाक्ये पुन्हा उच्चारली जातील हे न ...