आपला ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा व यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची पूर्तता आपण करावी अशा सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली. ...
मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग खड्ड्यांनी भरले आहेत. मात्र विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असूनही त्यासाठी पालिकेला जबाबदार ठरविले जाते. ...
सोमय्यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करत मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकाऱ्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...