माहुलमधील पालिकेच्या सदनिका कर्मचाऱ्यांना १२ लाख ६० हजार रुपयांत विकल्या जात आहेत. गेल्या १५ मार्चपासून ९,०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदतीपर्यंत फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केल ...
मुंबईत पाणीपट्टीमध्ये शेवटची वाढ २०२१ मध्ये झाली होती. तेव्हा पालिकेने ५.२९ टक्के इतकी वाढ केली होती. त्यानंतर पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव होता. पण अंमलबजावणी झाली नाही. ...
दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...