रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
एकीकडे सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे मुंबई,ठाणे आणि अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ...
चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ही म्हण सध्या मुंबईकरांसाठी तंतोतंत लागू होतेय.. याच कारण आहे ती मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन बंद असल्याने अनेकांना कामावर जाण्यासाठी इतर पर्याय वापरावे लागताय. कोणी बसने जातोय.. कोणी रिक्षा-टॅक्सी-कॅब ...