एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. ...
दक्षिण-मध्य मुंबईतले आणखी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे चिंचपोकळी. विशेष म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानके हुबेहुब एकमेकांसारखी दिसत असल्याने त्यांची ओळख ‘जुळी स्थानके’ अशी आहे. ...
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, ८ आॅक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येईल. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी मार्गावर हा ब्लॉक असेल. ...
मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात. ...
रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता, वसईहून अंधेरीला जाणारी लोकल रद्द केल्याने ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी नायगाव रेल्वे स्टेशनमध्ये अर्धा तास रेल रोको आंदोलन केले. ...
मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल १ ऑक्टोबरपासून न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. या विरोधात जोगेश्वरीतील प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता. ...