मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, ८ आॅक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येईल. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी मार्गावर हा ब्लॉक असेल. ...
मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात. ...
रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता, वसईहून अंधेरीला जाणारी लोकल रद्द केल्याने ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी नायगाव रेल्वे स्टेशनमध्ये अर्धा तास रेल रोको आंदोलन केले. ...
मालाड-गोरेगावहून सुटणाऱ्या लोकल १ ऑक्टोबरपासून न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. या विरोधात जोगेश्वरीतील प्रवाशांमध्ये असंतोष पसरला होता. ...
मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. ...
भारतभरातील रेल्वेच्या सुरक्षिततेचा अनेक अंगांनी विचार करून उपाय सुचविण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून पाच वर्षे उलटली आहेत. गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी झालेल्या रेल्वे अपघात वा दुर्घटनांच्या बातम्या वा विश्लेषणात्मक भाष ...
एल्फिस्टन दूर्घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या समस्यांचे आॅडिट करण्याचा तातडीचा निर्णय घेतला. मात्र त्या समितीत रेल्वे प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नसल्याने पाहणी यशस्वी कशी होणार असा सवाल करत ...