मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Ambati Rayudu on Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: मुंबईच्या संघात रोहित आणि हार्दिक यांच्यात अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. ...
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांनी विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. एक नजर वेगवेगळ्या फ्रँचायझीतून लक्षवेधी ठरलेल्या पाच युवा चेहऱ्यांवर ...