मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022 Mega Auction : मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील. बीसीसीआयच्या या नियमानंतर सोशल मीडियावर सुरेश रैनाचं न ...
IPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवणार असल ...
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सनं ( MI) सर्वाधिक ५ वेळा आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मागील आठ वर्षांत MIनं पाच जेतेपद पटकावली. याशिवाय त्यांनी तीन वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश क ...
जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती. ...