मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025 Retentions: गेल्या वर्षीच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...