मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांनी विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. एक नजर वेगवेगळ्या फ्रँचायझीतून लक्षवेधी ठरलेल्या पाच युवा चेहऱ्यांवर ...
Jasprit Bumrah News: जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार की नाही, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, बुमराह आणखी किमान दोन आठवडे मुंबईकडून सामना खेळणार नाही. ...