मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Hardik Pandya on Tilak Varma Retired Out, Mumbai Indians, IPL 2025 MI vs LSG: हार्दिक पांड्याने सामन्यानंतर तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊट निर्णयावरही उत्तर दिले. ...
सूर्यकुमार यादवनं सेट केला होता सामना, पण आवेश खान आणि शार्दुल ठाकूर यांनी अखेरच्या षटकात उत्तम गोलंदाजी केल्यामुळे शेवटी लखनौच्या संघानं मारली बाजी ...