‘एखादा जोडीदार विवाह नोंदणी झालेल्या जिल्ह्यात ३० दिवस राहिला नाही, या अनियमिततेमुळे विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह निबंधकांनी नोंदणी केलेला विवाह संपुष्टात आणू शकत नाही किंवा रद्द होऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ...
कॅनरा बँकेने जारी केलेले परिपत्रक हे आरबीआयच्या परिपत्रकाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारे आहे,असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. ...
गेल्या वर्षी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात अर्भकांच्या व सज्ञानांच्या झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...