राक्षे यांनी कोणताही गैरव्यवहार केला नसून बदलापूरच्या घटनेनंतर सरकारने स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली, असा युक्तिवाद तळेकर यांनी केला. ...
अशा मूर्ती बनवण्यावर जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाईसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ...