29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
महेश चेमटे/मुंबई, दि.21 - मुंबई शहराला बुधवारी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प् ...
मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली भागांत गुरुवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. ...