29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मुंबापुरीला मंगळवारी पावसाने झोडपले, या पावसात अनेक मुंबईकरांना बराच काळ भिजावे लागले. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यातून चालावे लागले. मात्र पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आणि बराच काळ चालल्यामुळे आजारांचा धोकाही बळावू शकतो. ...
मुंबईत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने मुंबई व आसपासच्या शहरांची जी अवस्था झाली आणि लाखो लोकांचे जे हाल झाले, त्याला महापालिका, राज्य सरकार व सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांची बेपर्वाई, अनास्था आणि गलथान कारभार कारणीभूत आ ...
नगरविकास विभाग भुक्कड असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आणि दोनच दिवसांत मुंबई आणि आसपासच्या शहरांचे नियोजन भुक्कड असल्याचे विदारक वास्तव समोर आले. ...
अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दोन बालकांसह १२ जणांचा अंगावर भिंत पडून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे, तर ४०हून अधिक जण जखमी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...