29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन येथील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिका आयुक्त व संबंधित ...
मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत जीव गमवावा लागलेल्या मुंबईकरांच्या खुनाच्या आरोपाखाली महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ...
मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. ...
नगरविकास विभाग भुक्कड असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आणि दोनच दिवसांत मुंबई आणि आसपासच्या शहरांचे नियोजन भुक्कड असल्याचे विदारक वास्तव समोर आले. ...
महापुराच्या रूपात मुंबईला झोपडून काढणाºया अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे मंगळवारी अतोनात हाल झाले. मात्र या त्रासातही दिलासा देण्यासाठी सरसावलेल्या नौदलासह धार्मिक स्थळे आणि मंडळांच्या स्पिरीटला मुंबईकरांनी सलाम केला. ...