29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जनसामान्यांना चांगलाच बसला. या पावसामुळे कितीतरी बळी गेले. त्यात एक बळी गेला, तो प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची खूपच हानी झाली आहे. त्यांच्या ...
एलफिन्स्टन रोड जंक्शनजवळच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ डॉक्टरच्या मृत्यूमुळे आम्हालाही दु:ख वाटत आहे ...
मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. ...
स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ...
मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. ...
अतिवृष्टी व पूरासारख्या घटनांमध्ये वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे. ...