29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री र ...
मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. ...
मुंबईत २९ आॅगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने प्रशासनासह मुंबईकरांना खडबडून जागे केले; आणि पुन्हा एकदा नालेसफाई, कचरा आणि प्लास्टिकच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. ...
२९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ...