29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या ! ...
मुंबई : मुंबईत २९ आॅगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे मुंबई महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. २००५पासून आजतागायत काहीच सुधारणा झाली नाही, अशी तीव्र प्रतिक्रियाही उमटली. मात्र हे आरोप जिव्हारी लागलेल्या महापालिकेने आप ...
महेश चेमटे/मुंबई, दि.21 - मुंबई शहराला बुधवारी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प् ...
मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली भागांत गुरुवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. ...
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. बुधवारी सकाळदेखील पावसाची संततधार कायम आहे. येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. ...
अाैरंगाबाद नजीकच्या पैठण येथील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर पाणी सोडण्यासाठी या धरणांचे दरवाजे उघडावे लागतील. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीच लोकमतशी बोल ...