400 मीटर धावण्याच्या शर्यतीतील स्पर्धक. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 45.24 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदकासह राष्ट्रीय विक्रम केला होता. Read More
भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला. ...